उमेदवार नाकारण्याचा अधिकार


मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदारांना आता मतदान करताना नको असलेल्या उमेदवारांना नाकारण्याचा अधिकार मिळाला आहे. भ्रष्ट, गुन्हेगारी, सत्तापिपासू पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांविरोधात आता मतदार नागरिक नकाराधिकाराचा वापर करु शकतात.


मतदारांना मतदान यंत्रावरील एकही उमेदवार मान्य नसल्यास ‘या पैकी कोणीही नाही’ हे बटण वापरुन नकाराधिकाराचा उपयोग करता येईल.




उमेदवार माघारी बोलविण्याचा अधिकार


जनतेच्या जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेची कामे करीत नसेल तर त्याला निवडून दिलेल्या नियोजित कालमर्यादेच्या आधी पदावरून माघारी बोलविण्याचा अधिकार जनतेला असायला हवा.


'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला