‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.
देशातील समस्या | समस्यांसाठी उपलब्ध संबधित शासन यंत्रणा | ‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ |
|
भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा |
समस्या कमी करण्यासाठी संबधित
कार्यालयातील कार्यपध्दतीत बदल सुचवा
|
|
जिल्हा परिषद |
समस्या कमी करण्यासाठी संबधित
कार्यालयातील कार्यपध्दतीत बदल सुचवा
|
|
निवडणूक आयोग, |
100 टक्के व भयमुक्त
मतदानासाठी कल्पना सुचवा |
|
महिला व बाल विकास मंत्रालय, |
समस्या कमी करण्यासाठी संबधित
कार्यालयातील कार्यपध्दतीत बदल सुचवा |
लोकनियुक्त सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असतात. तरीदेखील समस्या कमी होत नाहीत. सुदृढ लोकशाहीकरिता शासन व लोकप्रतिनिधींप्रमाणे नागरिकदेखील जबाबदार आहेत. ‘व्यवस्था बदलू शकते’ ही वृत्ती हृदयात असायला हवी.
अशाच वृत्तीचे लोक ‘‘व्यवस्था परिवर्तन करु शकतात... स्वत:च्या कल्पना वापरुन’’.
तुमच्या गावातील/शहरातील/तालुक्यातील/जिल्हातील समस्या लिहा.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे