व्यवस्था परिर्वतन


‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.



देशातील समस्या समस्यांसाठी उपलब्ध संबधित शासन यंत्रणा ‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’
  • भ्रष्टाचार

भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा
लोकायुक्त
लोकपाल (?)

समस्या कमी करण्यासाठी संबधित कार्यालयातील कार्यपध्दतीत बदल सुचवा
(कल्पना सुचवा)

  • वीज, पाणी, रस्ते, बेरोजगारी, महागाई, भारनियमन शेतीमाल भाव, शेतकरी स्थलांतर, शेतकरी आत्महत्या

जिल्हा परिषद
राज्यशासन
केंद्रशासन

समस्या कमी करण्यासाठी संबधित कार्यालयातील कार्यपध्दतीत बदल सुचवा
(कल्पना सुचवा)

  • मतदान सुधारणा

निवडणूक आयोग,
राज्यशासन,
केंद्रशासन

100 टक्के व भयमुक्त मतदानासाठी कल्पना सुचवा
(कल्पना सुचवा)

  • अनाथ, बालमृत्यु, महिला अत्याचार, बहुविकलांग, अंध, अपंग, कुपोषण, स्त्रीभ्रुणहत्या, बाल गुन्हेगार,

महिला व बाल विकास मंत्रालय,
समाज कल्याण मंत्रालय,
राज्यशासन,
केंद्रशासन

समस्या कमी करण्यासाठी संबधित कार्यालयातील कार्यपध्दतीत बदल सुचवा
(कल्पना सुचवा)


लोकनियुक्त सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी असतात. तरीदेखील समस्या कमी होत नाहीत. सुदृढ लोकशाहीकरिता शासन व लोकप्रतिनिधींप्रमाणे नागरिकदेखील जबाबदार आहेत. ‘व्यवस्था बदलू शकते’ ही वृत्ती हृदयात असायला हवी.


अशाच वृत्तीचे लोक ‘‘व्यवस्था परिवर्तन करु शकतात... स्वत:च्या कल्पना वापरुन’’.


तुमच्या गावातील/शहरातील/तालुक्यातील/जिल्हातील समस्या लिहा.


'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला