युवा प्रजासत्ताक


  • देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला, स्वयंरोजगार यांपासून वंचित आहे.

  • भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून खेड्यातील, झोपडीतील युवकांच्या सहभागाशिवाय देशाचा संपुर्ण विकास अशक्य आहे.

  • आपल्या देशाचे दुर्भाग्य आहे की तरुणांची अफाट शक्ती चुकीच्या पध्दतीने राजकारणात आणि गुन्ह्यांसाठी वापरली जात आहे.

या देशातील तरुण एकत्र आल्यास... क्रांतीची ती सुरुवात असेल... भारत महासत्ता होण्याची ती वाटचाल असेल.


युवा प्रजासत्ताक देशहित केंद्रस्थानी ठेवून शिक्षण, खेळ, कला, सांस्कृतिक उपक्रम या माध्यमातून युवावर्गाची बांधणी करुन त्यांना ‘मी व माझे’ या स्वकेंद्रीत वृत्तीतून बाहेर काढून ‘मी व माझा देश’ अशा मानसिकतेसाठी तयार करेल.

'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला