महिला प्रजासत्ताक


  • भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची प्रगती होणे अशक्य आहे.

  • स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतरही महिलांना स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यात आजही अडचणी येत आहेत.

  • कुपोषित मुले-मुली व मातांची संख्या वाढतेच आहे.

  • स्त्रीभ्रुणहत्या ही समस्या व्यापक होत चालली आहे.

  • खेड्यापाड्यात महिलांना आजही डोक्यावरुन पाणी वाहणे, चुलीसाठी लाकडे तोडणे यासारखी कष्टाची आहे.

  • महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत.

महिला प्रजासत्ताक महिलांना एकत्र करुन नकारात्मक व्यवस्थेविरुध्द लढा देण्यासाठी व त्यांना शक्ती देण्यासाठी पुढाकार घेईल.


'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला