प्रजासत्ताक भारत उद्देश


  • प्रजासत्ताकाची अंमलबजावणी होऊन सर्वसामान्य व्यक्तींच्या हाती देशाचा कारभार यावा यासाठी ‘प्रजासत्ताक भारत’ काम करेल.

  • जनतेच्या प्रतिनिधींनी स्वत:ला ‘सर्वोच्च्य’ समजू नये. त्यांना जनतेच्या सेवेसाठीच नियुक्त/निवडून दिले जाते. सर्वसामान्य नागरिक हाच ‘प्रजासत्ताक’ भारतातील सर्वोच्च्य केंद्रबिंदू आहे. या प्रबोधनाकरिता ‘प्रजासत्ताक भारत’ कार्यशील असेल.

  • मतदानाबाबत जागृती तसेच घटनेप्रमाणे देशाकरिता आपले ‘हक्क’ आणि ‘कर्तव्य’ याबाबत नागरीकांमध्ये प्रबोधन करेल.

  • शहरी व ग्रामीण भागातील समस्या सोडविण्याकरिता सर्व शासकीय योजनांमध्ये कायमस्वरुपी व पारदर्शक कार्यपध्दती कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा करेल.

  • देशहित केंद्रस्थानी ठेवून शिक्षण, खेळ, कला, सांस्कृतिक उपक्रम या माध्यमातून युवावर्गाची बांधणी करुन त्यांना ‘मी व माझे’ या स्वकेंद्रीत वृत्तीतून बाहेर काढून ‘मी व माझा देश’ अशा मानसिकतेसाठी तयार करेल.

  • सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा व त्यासाठी त्यांना शासनाकडून असलेल्या अपेक्षा यासाठी सर्वोच्च प्राधान्य देईल.

'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला