प्रश्‍न नेहमीचे... उत्तरे नवीन


• देशातील समस्या सुटतील काय ?
उत्तर: देशावर प्रेम करणारे नागरिक एकत्र आल्यास अशक्य काहीच नाही. ‘‘देश वाचवायचा आहे’’ या हेतुने एकत्र आलेले देशभक्तच ‘‘भारत’’ देशाला जगात एक प्रभावशाली राष्ट्र म्हणून पुढे आणतील.

• मी एकटा काय करु शकतो ?
उत्तर: इतिहास साक्षी आहे, प्रत्येक महापुरुषाने देशासाठी योगदान देताना त्यागाची सुरुवात स्वत:पासूनच केली आहे. ‘‘माझ्यापासूनच करील सुरुवात... मीच बदलेल माझा देश’’ ही वृत्ती अंगी बाळगल्यास सर्व शक्य आहे.

• रोजच्या कामातून, कुटुंबातून देशसेवा करायला वेळ कुठे मिळतो ?
उत्तर: ज्या पवित्र भारतभूमीत राहुन हवा, पाणी, अन्न, निवारा, सुखसोई भोगायच्या त्या देशाच्या सेवेकरिता वेळ मिळत नाही हा निव्वळ ढोंगीपणा असावा. आपण आपल्या वेळेतील एक टक्का वेळ देशासाठी देऊ शकत नाही ? व्यापक दृष्टीकोन ठेवा.. राष्ट्रालाच कुटुंब माना.


आपल्या प्रश्नांसाठी येथे क्लिक करा

'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला