का कोणीच विचारत नाही ?



प्रजासत्ताकाची अंमलबजावणी कधी होईल ?
देशावरील दहशतवाद कधी थांबेल ?
देशात निर्भयपणे 80% पेक्षा अधिक मतदान कधी होईल ?
शेतकर्‍यांच्या आत्महत्या कधी थांबतील ?
शासकीय कामातील कमिशनबाजी, भ्रष्ट्राचार कधी थांबेल ?
महिलांवरील अत्याचार, खून, दरोडे कधी थांबतील ?
वीज, पाणी, रस्ता या भोवतीचे राजकारण कधी थांबेल ?
आता ‘प्रजासत्ताक भारत’ विचारणार ... वरील सर्व प्रश्‍नांची उत्तरे.

'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला