प्रजासत्ताकाची अंमलबजावणी कधी होईल ?
देशावरील दहशतवाद कधी थांबेल ?
देशात निर्भयपणे 80% पेक्षा अधिक मतदान कधी होईल ?
शेतकर्यांच्या आत्महत्या कधी थांबतील ?
शासकीय कामातील कमिशनबाजी, भ्रष्ट्राचार कधी थांबेल ?
महिलांवरील अत्याचार, खून, दरोडे कधी थांबतील ?
वीज, पाणी, रस्ता या भोवतीचे राजकारण कधी थांबेल ?
आता ‘प्रजासत्ताक भारत’ विचारणार ... वरील सर्व प्रश्नांची उत्तरे.
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे